Click Here to
view the Blog
शंकराचार्य मठ
|
श्रीनगरी हा चार मठांपैकी जगतगुरू शंकराचार्यांचा एक मठ आहे. ए.डी. 13 नुसार कोल्हापूर मध्ये श्री. विद्या शंकर भारती हे शंकराचार्यांचे राज्यकर्ते असताना बांधलेला मठ आहे. ह्याच मुख्य कारण आहे त्यांनी कोल्हापूरचा भावनिकरित्या विचार केलेला होता. ‘दक्षिण काशी’ व ‘महालक्ष्मी मंदीर’ ह्यांच्या मधे स्वामींनी मठ बांधल्यास त्यांना जास्त भटकाव लागणार नव्हते. ‘अभिनव पंचगंगा तीर्वाज, कमल निकेतन करवीर सिम्हसंतीश्वर, श्री विद्या शंकर भारती स्वामी’ हे ह्या मठाच्या मुख्य स्थानी आहेत. पंचगंगा नदीचे तीर व महालक्ष्मी मंदीर ह्या गोष्टी शंकराचार्यांच्या मनाला भावल्या.
|